दुसऱ्या हरितक्रांतीचे पाऊल : इंडिया बांबू फोरम को सर्व जगासमोर नैसर्गिक स्रोतांचा सुयोग्य वापर आणि रोजगारनिर्मिती हे मोठे आव्हान लागवडीतून त्यांच्या पानापासून मिळणारे नत्र जमिनीचा हरित अर्थशास्त्राला विस्तारण्यासाठी मोलाची कामगिरी असून , भारतासारख्या विकसनशील देशात हे प्रकर्षाने जाणवत आहे . कोरोना महामारीमुळे लागवडीखाली येतील व आवश्यकतेनुसार वर्षभरात भागीदार व आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या सोबत वा पोत सुधारेल , पडिक जमीन व क्षारयुक्त जमिनी पार पाडतील . हा फोरम , देशातील बांबू क्षेत्रातील सर्व जागतिक अर्थव्यवस्था मेटाकुटीला आली आहे . सर्वाधिक तरुणांचा देश असताना अशा कधीही कापणी करणे शक्य असल्याने उपजीविकेतील क्षेत्रातील धोरणात्मक बदलासाठी कार्य करेल , तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध करून सक्षम करण्याचे शिवधनुष्य आधारभूत उत्पन्नाचा स्रोत म्हणून शेतकऱ्याला वरदान या क्षेत्रातील घटकांना दुसऱ्या अविकसित परंतु आपल्या देशाला पेलावे लागेल . त्यासाठी बांबू आधारित उद्योग लाभदायी ठरू शकतात . ठरेल . लागवडीपासून ते उत्पादनापर्यंतची सर्व शृंखला नैसर्गिक स्रोत व क्रियाशील घटकांशी जोडावे लागेल . सहजतेने ग्रामीण स्तरावर निर्माण होऊ शकते . उदा . बांबू नर्सरी , शेतकरी , आदिवासी , उद्योजक जे १ ९९ ८ मध्ये देशाचा पर्यावरण व वनमंत्री असताना की तंत्रशुद्ध प्रक्रियेशी जोडले जातील . प्राथमिक व ' कणातील राजापूर मतदारसंघात १ ९९ ६ अंमलात आणाव्या लागतील . समस्या हीच भविष्याची मी इंटरनॅशनल नेटवर्क फॉर वांबू अँड रतान ( इनबार ) द्वितीय स्तरावर वास्तू विशारद , अभियंता , निर्मितीकार , । मध्ये खासदार म्हणून काम करीत संधी आहे , हे ब्रीद अंगीकारून गावाकडे परतलेल्या या आंतरराष्ट्रीय संस्थेचे देशासाठी सदस्यत्व प्राप्त केले . डिझायनर , प्रशिक्षण संस्था , संशोधन संस्था , विद्यापीठे , असताना स्थानिक मनुष्यवळ व साधनसंपत्तीच्या आधारे कुशल व अकुशल कामगारांसाठी विविध कार्यक्रम हाती जगातील ४६ देश या संस्थेचे सदस्य असून , गेली २० वर्षे धोरण बनविणारे , वित्तीय संस्था , यंत्रसामुग्री निर्माता व छुप्या व आत्मकेंद्रित अर्थव्यवस्थेला समाजाभिमुख घेणे शक्य आहे . ज्यामुळे दुहेरी फायदा होईल . हा वर्ग ही संस्था जगभरात बांबूच्या प्रसाराकरिता काम करीत विक्रेता यांना परस्परांशी जोडणे व अशा सर्वांची सूत्रबद्ध प्रवाहात आणणे हा मुख्य हेतू होता . याकरिता आंबा , गावातच स्थावर होऊन स्वयंपूर्ण बनेल व शहरातील आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन केलेल्या कॉनवक या परस्पर पूरक साखळी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले काजू , कोकम , फणस , वनौषधी व बांबू या प्रमुख अतिरिक्त लोकसंख्येचा ताण कमी होईल . प्राचिन संस्थेने आज जागतिक स्तरावर कामाचा ठसा उमटविला आहे . बांबू संवर्धन कार्यक्षेत्रात बदल घडविणे त्या नैसर्गिक स्रोतांना आर्थिक चालना देण्यासाठी ' युनिडो ' काळात आपला देश स्वयंपूर्ण व आर्थिक सशक्त होता . आहे . निसर्गतः आढळणाऱ्या या भागातील बांबूला आधारित राज्य व राष्ट्रीय पर्यावरणात्मक परिणामांना या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मदतीने नावार्डच्या सहयोगाने त्याचा मूलाधार हा स्वयंपूर्ण खेडी , कौशल्य व श्रमांचे देशातील सर्वोत्कृष्ट मूल्य मिळवून देण्यात यश मिळाले लक्ष करणे हाही या फोरमचा महत्त्वाचा उद्देश राहील . संपूर्ण मतदारसंघात जागृती व पथदर्शी उपक्रम हाती केलेले शास्त्रशुद्ध विभाजन होते . काळानुरूप त्यात आहे . त्यामुळे बांबू लागवडीत देशातील एक पथदर्शी राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने ५ क्षेत्रांचा यामध्ये प्रामुख्याने घेतले . काजू समूह विकास कार्यक्रम , फळ प्रक्रिया बदल घडवून व स्थानिक साधनसंपत्ती व मनुष्यवळ प्रतीक म्हणून या जिल्ह्याकडे पाहिले जाते . त्याचबरोबर समावेश आहे . बांबू क्षेत्राशी संबंधित ज्ञान उपलब्ध समूह विकास कार्यक्रम अशा कार्यक्रमातून मोठी यांचा मिलाफ करून पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर कॉनबॅकने विकसित केलेल्या बांबू हस्तकला , फर्निचर करून देणारे समर्पित पोर्टल निर्माण करणे , पर्याप्त तांत्रिक फळ प्रक्रिया उद्योगाची शृंखला निर्माण होऊन हजारो पथदर्शक ठसा उमटविणे आपल्याला शक्य आहे . व पर्यावरण पूरक संकुलामधील प्रयोगाची जागतिक मानांकन निश्चित करणे , कौशल्य आधारित विकास रोजगारांची निर्मिती झाली . सिंधुदुर्ग व रत्नागिरीत बांबूचा उपक्रम हा त्यापैकीच एक फलदायी उपक्रम स्तरावरील पर्यटन उद्योगाने विशेष दखल घेतली , उपक्रम हाती घेणे , बांबू क्षेत्रातील नवउद्योजकांसाठी २५० सामाजिक संस्थांचे जाळे विणले . स्थानिक आहे , जो रोजगाराची उपलब्धी म्हणून प्रत्ययास येत साहजिकच , बांबू आधारित रोजगारातही कॉनबॅक हे . पाठीराख्याची भूमिका निभावणे , उत्पादक व खरेदीदार नैसर्गिक साधनसंपत्ती व रोजगार आधारित औपचारिक आहे . बांबू आधारित उद्योगाची जागतिक बाजारपेठ या देशातील पथदर्शी उदाहरण आहे . बांबूच्या आधारे यांच्यामध्ये दवा निर्माण करणारे व्यासपीठ निर्माण शिक्षणाचे जनशिक्षण संस्थान हे विद्यापीठ स्थापन सुमारे ५ लाख कोटी इतकी आहे . त्यात चीनचा वाटा ३ रोजगाराची मोठी संधी कोकणात निर्माण झाली . ज्यायोगे करणे , हा प्राथमिक टप्प्यातील पाचसूत्री कार्यक्रम हाती करून ५० हजार युवक - युवतींना रोजगाराच्या मुख्य लाख कोटींपेक्षा जास्त आहे . साधारणतः १२०० प्रकारचे १०० अब्ज डॉलर पेक्षाही अधिक लाकडी वस्तूवफर्निचर घेतला आहे . प्रवाहात आणले . १२०० बचतगटांचे जाळे निर्माण उद्योग बांबूद्वारे केले जातात . बांबूच्या उत्पादनात क्षेत्रासाठी नवीन पर्याय उभा करण्यात यश आले आहे . सक्षम ग्रामीण भारताची उभारणी हेच खरे आजचे केले . या सर्व प्रयत्नांतून स्थानिक पातळीवर रोजगार भारत जगातील दोन नंबरचा देश आहे . मात्र , आपण ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देऊन जगातील आश्वासक कार्य आहे . दुर्लक्षित नैसर्गिक स्रोत हुडकून व स्वयंरोजगाराची मुळे बळकट झाली . पंतप्रधान नरेंद्र केवळ १५ हजार कोटींएवढे मर्यादित मूल्यवर्धन करीत श्रीमंतवर्गीयांना आकर्षित करणाऱ्या उत्पादनांची त्याच्या सुयोग्य वापरातून विस्कटलेली रोजगाराची घडी मोदी यांनी केलेले आत्मनिर्भर भारताचे आवाहन वीस आहोत . बांबू ही अशी एक नैसर्गिक संपत्ती आहे की जी निर्मिती हेच खरे या मागील गमक असून , ज्यायोगे आज निट बसविणे हेच उत्क्रांतीचे सूत्र मानावे लागेल . यासाठी वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग - रत्नागिरी जिल्ह्यात राबविलेल्या या पर्यावरणाचा समतोल राखून ग्रामीण अर्थव्यवस्था , कृषी खऱ्या अर्थाने पहिला मैलाचा दगड या कामातून निश्चित इंडिया बांबू फोरमच्या निमित्ताने ग्रामीण रोजगाराची उपक्रमाचा परिवर्तनीय देशव्यापी संकल्प आहे , याचे उद्योग व प्रक्रिया उद्योगात प्रभावीपणे बळकटी आणू झाला आहे . क्षमता असणाऱ्या पर्यावरणपूरक बांबू आधारित समाधान वाटत आहे . शकते . एक पर्यावरण पूरक म्हणून जगातील सगळ्यात हाच प्रयोग देशभरात विस्तारित करून पंतप्रधान उपक्रमाची ही सुरुवात दुसऱ्या हरितक्रांतीचे टाकलेले कोरोनामुळे टाळेबंदी आणि उद्योग , व्यवसाय ठप्प जास्त कार्बन शोषून घेणाऱ्या वनस्पतीपैकी ती एक नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत पाहिले पाऊल आहे . प्रत्येकाला अशा नावीन्यपूर्ण झाल्याने गावाकडे परतलेला कामगार , कारागीर व इतर असून , अतिजलद वाढ , अल्प काळातील परिपक्वता एक पाऊल म्हणून बांबू आधारित उपक्रमांना चालना पावलांनी सृजनतेच्या वाटा निर्माण कराव्या लागतील मनुष्यबळ यांचे ओझे प्रस्थापित ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्याच बरोबर जेवढी तोडणी कराल तेवढ्या अधिक देण्यासाठी अलीकडेच इंडिया बांबू फोरमची स्थापना आणि या वाटेवरून चालणारा देशाचा प्रत्येक नागरिक पेलणारे नाही . कृषी व कृषी आधारित उद्योग कोलमडले पटीत वाढणारी वनस्पती आहे . जमिनीची धूप थांबवून केली . या फोरमद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम आत्मनिर्भर होईल , असा मला ठाम विश्वास आहे . आहेत . अशावेळी प्रामुख्याने सद्य : स्थितीत कार्यरत त्याचा पोत सुधारण्यामध्येही त्याचे महत्त्वपूर्ण योगदान करणाऱ्या संस्थांना जोडून ज्ञान , तंत्रज्ञान व अनुभवाचे असलेल्या ग्रामीण रोजगार योजना अधिक प्रभावी व आहे . जमिनीची धूप थांबल्यास गाळाने भरणाऱ्या आदानप्रदान होईल . फोरममध्ये देशातील ५० बांबू - सहजसुलभ कराव्या लागतील . नावीन्यपूर्ण योजना नद्या आणि पूरस्थिती यांना आळा बसेल . बांधावरच्या क्षेत्राशी कटिबद्ध व्यक्तींना संघटित केले आहे . ही मंडळी (सुरेश प्रभू लेखक माजी केंद्रीयमंत्री आहेत . )
0 Comments